ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
काजू खाणं सर्वांनाच आवडतं.
मात्र जास्त काजू खाल्ल्याने त्याचे आरोग्यावर दुष्परीणाम होतात.
काजू उष्ण असतात. त्यामुळे त्याचं जास्त सेवन करू नये.
चटपटीत काजूसोबत अन्य गरम पदार्थ खाणे टाळावे.
काजूचे जास्त सेवन केल्याने उच्च रक्तदाबाचा त्रास होतो.
तसेच किडणीच्या समस्या देखील वाढू लागतात.
काजूने शरीरातील चर्बी जास्त वाढते.
काजू खायचेच असल्यास तुम्ही जेवणानंतर काजीकतली खाल्ल्यास त्याने आरोग्यावर दुष्परीणाम होत नाही.